अमरावती : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील २२ गावांमध्ये अद्यापही वीज पुरवठा नसल्याने ही गावे अंधारात आहेत. त्यामुळे आदिवासी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वाहतुकीच्या वेळी अंधार असल्याने अपघातही होता. या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आपण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन खासदार म्हणून या प्रश्नाकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लक्ष वेधले होते, याची आठवण नवनीत राणा यांनी आपल्या निवेदनात करून दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा