नागपूर : गेल्या दीड वर्षांत नागपूर परिसरात असलेल्या ४ कंपन्यांतील स्फोटात तब्बल २६ कामगारांचा मृत्यू झाला तर तर १९ कामगार गंभीर जखमी झाले. एवढ्या मोठ्या जिवीतहाणीनंतरही प्रशासनाला जाग आली नाही. अजुनही अनेक कंपन्यांमध्ये सुरक्षिततेची साधने कामगारांना देण्यात येत नाही. एखादी अनुचित घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येते, असा आरोप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात जवळपास ५० पेक्षा जास्त बारुद आणि स्फोटक सामग्री निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. गेल्या दीड वर्षात हिंगणा,एमआयडीसी, धामना आणि कोतवालबड्डी येथील स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्फोट झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा