चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा असताना, ताडोबाच्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (STPF) जवानांना पगार देण्यासाठी शासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. व्याघ्र संरक्षण दलाच्या ४२५ जवानांचे मागील पाच महिन्यांपासून नियमित पगार झालेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा