शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या वर्धा जिल्ह्याची ही ओळख पुसता पुसल्या जात नाही. केंद्र व राज्य शासनाचे कोटी कोटी रुपयाचे अनुदान, विविध योजना व सवलतींची भरमार झाली.मात्र शेतकऱ्यांचे दैन्य संपत नाही.यावर्षी जानेवारीत १०, फेब्रुवारीत ८, मार्च ११, एप्रिल १४, मे ३ व जून महिन्यात २ आत्महत्या झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा >>> नागपूर : विवाहित प्रेयसीचे लैंगिक शोषण

maharashtra board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : एप्रिलमध्ये सुट्टी नाही, मे महिन्यात गृहपाठ… राज्यमंडळाच्या शाळांचे वेळापत्रकही सीबीएसईप्रमाणे?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Indel Money launches Rs 150 crore NCD
इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ
Baba Siddique Murder case News
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी हत्याकांड प्रकरणातल्या चार आरोपींना २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
Trade deficit narrows to five month low in September
व्यापार तूट घटून सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी
Ganpat Gaikwad, Business partner of Ganpat Gaikwad,
कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांच्या व्यावसायिक भागीदाराला आठ महिन्यांनंतर जामीन
india s manufacturing sector hits 8 month low amid declining output
निर्मिती क्षेत्राची वाढ आठ महिन्यांच्या नीचांकी; सप्टेंबर महिन्यात पीएमआय निर्देशांक ५६.५ गुणांवर
bus services BEST, BEST bus, Mahalakshmi Yatra,
महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त बस सेवा

जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी ही प्रकरणे आली.त्यात सहा प्रकरणे मदतीस पात्र ठरली.तर बारा अपात्र ठरविण्यात आली असून तीस प्रकरणे विचारार्थ आहेत.आत्महत्या झाल्यानंतर त्या मागची कारणे शोधल्या जातात.पात्र ठरल्यास मदत मिळते.शेतकरी विविध समस्यांनी पिचल्या नंतर आत्महत्येसारखे पाऊल टाकतो.दरवर्षी या आत्महत्यांचा आकडा वाढतच चालला असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.अवकाळी पाऊस, नसैर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग, सावकार तसेच बँकांचे वाढते कर्ज,अशी काही कारणे प्रामुख्याने दिली जातात.