नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत  जिल्ह्यातील निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येतआहे. यासाठी सुमारे साडेपाच हजार शिक्षकांची सर्वेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात ५ हजार ४५१ शिक्षक हे  सर्वेक्षणा करीत आहे. शिक्षक प्रत्यक्ष वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वार्ड अशा ठिकाणी सर्वेक्षण करीत आहे. निरक्षराची नावे, लिंग, जात प्रवर्गनिहाय माहिती संकलित करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> “…हा तर दीक्षाभूमीला नाहक बदनाम करण्याचा डाव,” प्राध्यापक भरतीमध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही; सचिवांचा दावा

Prakash Ambedkar warning to the mahavikas Aghadis on reservation sub-categorization
आरक्षण उपवर्गीकरण मुद्दा आघाड्यांना भोवणार; ‘वंचित’चे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण…
in survey found 522 out of school children conducted by Municipal Corporation and NGOs
पिंपरी : उद्योगनगरीतील ५२२ मुलांनी चढली नाही शाळेची पायरी; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती
agriculture benefit for traders and sellers in rbi report
शेती शेतकऱ्यांच्या नव्हे व्यापारी, विक्रेत्यांच्या फायद्याची ? जाणून घ्या, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील धक्कादायक माहिती
Reserve Bank of india loksatta vishleshan
विश्लेषण: रिझर्व्ह बँकही फेडरल रिझर्व्हचे अनुकरण करत व्याजदर कपात करेल?
central government started internship program on pilot basis
पाच वर्षांत १ कोटी ‘इंटर्नशिप’ प्रदान करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट
women entrepreneurs
Loan For Women Entrepreneurs : बँक कर्ज नको, सरकारी योजना माहीत नाहीत; महिला उद्योजकांना कुठून मिळतं भांडवल? सर्वेक्षणातून बाब उघड!
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?

या निरक्षरांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करुन देणे हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षण हे शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर केले  जात आहे. १५ वर्षे व त्यापुढील सर्व निरक्षरांचा यात समावेश आहे. सोबतच शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीमही राबविण्यात येत आहे. ५ हजार ४५१ सर्वेक्षकांच्या मदतीने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.