अमरावती : गेल्या काही दिवसांत सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत पाणीसाठा ७७.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अप्पर वर्धा धरण १०० टक्के भरले असून या धरणाच्या तीन दरवाजांमधून १२२ घनमीटर प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा