वर्धा : भुकेल्या पोटी शेतातील कापूस बोंडे खाणाऱ्या ९२ मेंढ्यांचा हकनाक बळी गेल्याची घटना उजेडात आली आहे. देवळी तालुक्यातील पथरी ते गिरोली रस्त्यावर मोरेश्वर थुल यांच्या शेतालगत ही घटना घडली. या भागात मेंढपाळ आपली जनावरे फिरवीत असतात. काही शेतकरी खतासाठी या मेंढ्या शेतात बसवितात.

हेही वाचा >>> अमरावती जिल्‍ह्यातील १ हजार ९१४ स्‍वस्‍त धान्‍य दुकानांना टाळे; स्‍वस्‍त धान्‍याचे वितरण ठप्‍प

goat attack incident in palghar
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्यांचा मृत्यू
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
leopard killing increased in pakistan
पाकिस्तानातही होतेय बिबट्यांची बेसुमार हत्या; काय आहेत कारणं?
Accidents caused by protection or hunting of wild boars in Palghar taluka
शहरबात : रानडुक्कर आणि दुर्घटना
chandrapur district 13 year old boy working at brick kiln raped three year old girl
भयंकर कृत्य : चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
insurance policy latest news
विमा कवच घेताय…मग हे महत्त्वाचे!
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना
Highly educated youth participate in sheep fighting in Dombivli News
डोंबिवलीत मेंढ्यांच्या झुंजी लावण्यात उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग; ३० जणांवर प्राणी इजा प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल

काही शेतात कापसावर लाल्या रोगाने थैमान घातलं असल्याने किट नाशकाची फवारणी झाली.मात्र रोगामुळे बोंड फुटत नसल्याने वेचा करणे सोडून देण्यात आले. म्हणून मेंढ्या सोडण्यात आल्या.  पण त्या फवारणीचा फटका मेंढ्यांना बसला. विषारी बोंडे खाल्ल्याने बळी गेल्याची शंका व्यक्त होत आहे.मात्र यामुळे मेंढपाळचे आठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतो. ही चूक कोणाची यावर वाद सुरू झाले आहे.

Story img Loader