वाशीम : सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. रिसोड शहरातदेखील रविवारी एका संस्थानवर लग्नासाठी वऱ्हाडी जमले, नवरदेव वाजत गाजत मित्र परिवारासह लग्नमंडपी जाण्यासाठी निघाला. नवरीही सजून तयार होती. मात्र, झाले उलटेच, वधूने वराला चकमा देत थेट लग्न मंडपातून आपल्या प्रियकरासह पलायन केले.

रिसोड येथील एका संस्थानात रविवारी लग्न सोहळा होता. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह रिसोड शहरातील लग्नस्थळी पोहचले. पाहुणे जमले, नवरदेव मित्र मंडळीसह मोठ्या उत्साहात नाचत होते. लग्न घटिका जवळ आली. नवरी नटली मात्र, नवरीच्या मनात काही उलटेच होते. तिने टॉयलेटला जाण्याचा बहाणा करून आपल्या प्रियकरासह लग्न मंडपातून पलायन केले.

Urvashi Dholakia sons dont know about their father
१६ व्या वर्षी लग्न, १७ व्या वर्षी जुळ्या मुलांची आई अन् १८ व्या वर्षी घटस्फोट; ‘या’ अभिनेत्रीच्या मुलांना माहीत नाही त्यांचे वडील कोण?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
Aamir Ali says not in touch with daughter after divorce with sanjeeda sheikh
८ वर्षांचा संसार मोडल्यावर पुन्हा प्रेमात पडल्याची अभिनेत्याने दिली कबुली; म्हणाला, ७ वर्षांच्या लेकीच्या संपर्कात नाही
Living apart together trend
‘Living apart together’ म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?
5995 couples got divorced in seven years from 2018 to 2024 in nagpur
नागपुरात रोज होतात दोन घटस्फोट! काय आहे कारण…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Mahesh Elkunchwar , Nagpur , Girish Kuber ,
अन्यथा.. स्नेहचित्रे : आता निघायची वेळ झाली…

हेही वाचा – चंद्रपूर : “खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका”; पालकमंत्र्यांचे विविध यंत्रणांना निर्देश, म्हणाले..

बराच वेळ नवरी आढळून न आल्याने पाहुणे मंडळींनी तिची शोधाशोध घेतली. परंतु ती तिच्या प्रिकराला घेऊन पसार झाल्याचे लक्ष्यात आले. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अखेर हताश होत नवरदेव आपल्या पाहुण्यांसह आल्या पावली गेला. या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगत आहे. जग बदलत चालले असून प्रेमाचे संदर्भदेखील बदलत चालले असून, युद्धात आणि प्रेमात काय होईल हे सांगणे कठीणच आहे.

Story img Loader