यवतमाळ : शुक्रवारी रात्रीपासून आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळल्यात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर पुराचे पाणी असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहे. महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शासनाकडे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. पुरामुळे आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा