चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वीज पडून एकही नागरिकाचा जीव जाऊ नये यासाठी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३३ कोटी रुपये खर्चून प्रत्येक ग्रामपंचायतीत एक याप्रमाणे वीजरोधक पोल यंत्र उभारण्यात आले. मात्र, हे वीजरोधक यंत्र कूचकामी ठरले असून गुरुवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसात वीज कोसळून एकाच दिवशी आठ नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळे वीजरोधक यंत्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा