नागपूर : धामणा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये पॅकेजिंग विभागात १ ते १३ जूनपर्यंत तयार करण्यात आलेला फटाका वातीचा माल जमा करून ठेवण्यात आला होता. जर तयार झालेल्या फटाक्याच्या वातीचे डब्बे दररोज गोदामात सुरक्षित ठेवले असते तर कंपनीतील स्फोटाची घटना टळली असती. तसेच सर्वांचा जीवही वाचला असता. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या ढीसाळ कारभारामुळेच हा स्फोट घडल्याची धक्कादायक माहिती यापूर्वी कंपनीच्या पॅकेजिंग विभागात काम करणाऱ्या कामगाराने दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा