अमरावती : येथील जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाने या घटनेचा निषेध नोंदवला असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही रोष व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा