गोंदिया : एकीकडे मणिपूर राज्यासह संपूर्ण देशात आदिवासी बांधवांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने खासदार पुरस्कृत आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करीत आदिवासी समाज संघटनांकडून या महोत्सवाला विरोध दर्शविण्यात आला होता. हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली होती. आदिवासी समाजातील असंतोष लक्षात घेत २० ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा