नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये राज्यातील १६ आदिवासी, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाच वर्षांहून जास्त काळ कार्यरत भरारी पथकातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सरकारी सेवेत समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यावर अंमलबजावणी झाली नाही. आता अनुभवाचा निकष वाढल्याने ६५ टक्के डॉक्टरांना फटका बसण्याची भीती असल्याने डॉक्टरांकडून संताप व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा