वाशीम : अकोला-नांदेड राज्य महामार्ग शहरातील मध्यभागातून जातो. याच मार्गावर शहरातील वाहने आणि जड वाहनांची रेलचेल असल्याने वाहतुकीची कोंडी होते. या मार्गावर अनेक अपघातही घडले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २५ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील एका जाहीर कार्यक्रमात वाशीम शहरातून जाणाऱ्या अकोला नाका ते हिंगोली नाका हा १२ किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनधींमध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. कुणाच्या प्रयत्नातून रस्ता मंजूर झाला यावरून जिल्हावासीयांमध्ये संभ्रम आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा