गडचिरोली : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलीने बंड केले.विविध खासगी संस्थांचे निवडणूक सर्वेक्षण आणि गोपनीय सरकारी यंत्रणेचा अहवाल विरोधात, तरी अजित पवारांचे शिलेदार धर्मरावबाबा आत्राम अहेरी विधानसभेतून १६ हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांनी ही किमया कशी साधली याबद्दल दावे प्रतिदावे केल्या जात असले तरी यामागे आत्राम यांचे प्रभावी निवडणूक नियोजन आणि ५० वर्षाचा राजकीय अनुभव आहे. यामाध्यमातूनच त्यांनी विजयश्री खेचून आणली, अशी चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा