नवी दिल्ली : तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. या संमेलनासाठी मोदी काही वेळातच दिल्लीच्या विज्ञान भवनात पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सध्या प्रवेश द्वारावर थांबले आहेत. मोदींच्या स्वागताला शिंदे थांबल्याचे बघून महाराष्ट्रातून दिल्लीत आल्येल्या मराठी साहित्य रसिकांकडून आश्चर्य व्यक्त केली जात आहे. या संमेलनाच्या निमित्ताने काही वेगळी राजकीय समीकरणे निर्माण तर होणार नाही, अशीही एक प्रश्नार्थक चर्चा विज्ञान भवनात सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा