वर्धा : येथील स्वावलंबी विद्यालयाच्या पटांगणावर ३, ४ व ५ फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. संमेलनस्थळासाठी वीस लाख वर्गफूट जागेचे नियोजन करण्यात आले असून खवय्यांसाठी ‘खाऊ गल्ली’ हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
२३ एकरातील वीस लाख वर्गफुटात विविध व्यवस्था केल्या जाणार आहेत. मुख्य सभामंडप सात ते साडेसात हजार आसन क्षमतेचा राहणार असून त्यातच उद्घाटन व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. उपमंडप सातशे आसन क्षमतेचा असून त्यात विविध उपक्रम होतील. गजल, कवी असे पाचशे ते सातशे आसन क्षमतेचे अन्य पाच मंडप राहतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा