अकोला : मालपुरा येथील बहुचर्चित शेती वाटणीच्या वादातून चार जणांची निर्घृण हत्या प्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांना अकोट विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला. न्यायाधीश चकोर बाविस्कर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारका हरिभाऊ तेलगोटे (५०), श्याम ऊर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) सर्व रा. अकोट अशी आरोपींची नावे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा