चंद्रपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३६ दिवसात तीन वेळा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. प्रत्येक दौऱ्याप्रसंगी एखाद आमदाराची कार्यक्रमाला अनुपस्थिती असायची. त्यामुळे माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकायच्या. मात्र आजच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील पाचही आमदार तसेच पालकमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असे भाजपाचे सर्वच नेते मंडळी एकाच मंचावर एकत्र आल्याने आजचा दिवस ‘व्हॅलनटाईन डे’ ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा