लोकसत्ता टीम

वर्धा : लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या मदतीस किंवा प्रचारासाठी आप्त किंवा मित्र मंडळी येत असतात. तसेच पक्षाचे बडे नेते तळ ठोकून बसतात. आघाडीचे अमर काळे यांच्यासाठी पण बाहेरील जिल्ह्यातून बडे नेते, आप्त तळ ठोकून बसली हाती. त्यांचे मामा अनिल देशमुख, माजी पालकमंत्री सुनील केदार तसेच आमदार अभिजित वंजारी हे तीन बडे नेते १५ दिवसांपासून मुक्कामी होते. त्यांनीच काळे यांच्या प्रचाराची सूत्रे हाताळली.

President Prafulla Taware, Treasurer Surendra Bhoite
क्रेडाईच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे तर खजिनदार पदी सुरेंद्र भोईटे यांची निवड
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Indians deported entering us via donkey route
अग्रलेख : ‘डंकी’ डंख!
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
Changes in the recipes of meals served under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Amravati news
अमरावती : ‘गोडखिचडी’, ‘अंडापुलाव’साठी गुरूजींना मागावी लागणार माधुकरी!
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
former MLA ratnagiri Rajan Salvi subhash bane Ganpat Kadam
राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आमदार…

आणखी वाचा-वाशीम : नवरदेवाने बोलल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क

मात्र, ते आता कुठेच दिसत नाही. कारण तसे मोठेच. निवडणूक आचारसंहिता म्हणते की बाहेरील जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तींनी मतदानाच्या ४८ तासापूर्वी मतदारसंघ सोडला पाहिजे. त्याची जाणीव होताच देशमुख, केदार व वंजारी यांनी वर्धेतील मुक्काम आपल्या मूळ गावी नागपूरला हलवला. दक्ष निवडणूक यंत्रणेच्या नजरेत येण्यापूर्वीच गाव सोडलेले बरं, असे त्यांनी ठरविले असणार.

Story img Loader