वर्धा: भूक असो की नसो कोणासही खायला काही चवदार मिळाले की तो स्वाद घेतोच. आणि मांसाहारी व शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल तर मग खवय्याच्या उड्या तर पडणारच. उपजत सुगरण असणाऱ्या महिलांचा हा महोत्सव आहे. येथील सर्कस ग्राउंड मैदानावर ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटाच्या कलागुणांचा वर्धिनी महोत्सव भरला आहे. विविध पदार्थ, वस्तू, धान्य व अन्य बाबींची प्रदर्शनी व विक्री सूरू आहे. १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ते चालणार. आतापर्यंत दहा हजारावर लोकांनी भेट दिल्याचे व्यवस्थापक मनीष कावडे सांगतात. कारण खाद्य व अन्य वस्तूच नव्हे तर रोज विविध प्रकारचे मनोरंजनपर उपक्रम पण आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा