नागपूर : बदलत्या काळात विशेषत: महानगरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक ताणतणावावरून होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचू लागले असून अशा खटल्यांची संख्या वाढू लागली आहे. केंद्रीय विधि व न्याय खात्याच्या आकडेवारीनुसार राज्यात २०२१ ते २०२३ या तीन वर्षांत दरवर्षी कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांची संख्या २९ हजार ते ३८ हजारांवर आहे. कुटुंबाला बांधून ठेवणारी नात्यांची वीण सैल होत चालली आहे का? असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा