वर्धा : विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही काळे पक्षात जिंकले, अशी चर्चा होत आहे. पण, आर्वीकरांचे अमरप्रेम संपले का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. ४० वर्षात दोन अपवाद वगळता काळे कुटुंबात येथील आमदारकी राहिली. वडिलांच्या पश्चात अमर काळे आमदार होत गेले. खासदार झाल्याने ही गादी पत्नीकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न मतदारांनी नाकारला. तसेच तिकीट आणली तेव्हापासून आर्वीकरांचे अमरप्रेम आटणार, अशी चर्चा सुरू झाली होती, ती खरी ठरली. आणि अमर काळे यांचेही बोल खरे ठरल्याची प्रचिती त्यांना आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा