नागपूर : शिवसेना पक्षात फुटीनंतर लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला आणि विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला मोठे यश मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे गटात पुन्हा फुटीची चर्चा आहे. विदर्भात एकनाथ शिंदे लवकरच मोठ्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडण्याचे संकेत आहे. त्याबाबत शिंदे गटाचे मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी भाष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा