लोकसत्ता टीम

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर कारधा येथील अशोक हायवेज लिमिटेडचा अशोका टोल नाका २८ सप्टेंबरच्या रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे. हा टोल नाका शासनाला हस्तांतरित करण्यात आला असून यापुढे या महामार्गाचे सहा पदरीकरण करण्यात येण्याची शक्यता आहे.

Public Works Minister Ravindra Chavan confession that it will take two years for the Mumbai to Goa highway to be completed
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mumbai-Kolkata national highway, Flyover,
भोंगळ कारभार! मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला…
ST employees agitation continues Plight of lakhs of passengers
‘लालपरी’ थांबलेलीच… एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; लाखावर प्रवाशांचे हाल
During the work on the Andheri to Mumbai International Airport Metro 7A route a pothole fell Mumbai
सहार येथे आठ मीटर खोल खड्डा ; ‘मेट्रो’ भुयारीकरण कामात विध्न
Allotment of 902 flats of CIDCO on Gokulashtami 2024
गोकुळाष्टमीला सिडकोच्या ९०२ सदनिकांची सोडत
The result of the bandh in the western part of Malegaon to protest the atrocities against Hindus in Bangladesh nashik
मालेगावातील पश्चिम भागात बंदचा परिणाम
Ambazari bridge, Nagpur,
नागपूर : अंबाझरी पूल बांधणीची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविली, न्यायालय म्हणाले, नागरिकांची पर्वा नाही का?

आणखी वाचा-शेतकरी झाले निर्यातदार, राज्यातील पहिलेच असे पाऊल

अभिजित अशोका इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही अशोक कटारिया आणि मनोज व अभिषेक जयस्वाल यांची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. अशोक हायवेज लिमिटेडने बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (बिओटी) तत्त्वावर या टोल नाक्याचे काम हाती घेतले. १९९८ साली कारधा येथे अशोक टोल नाक्याचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र २००० साली या बांधकामाचा एक स्तंभ कोसळल्यानंतर पुन्हा या कामात अधिक कालावधी लागून २००१ मध्ये अशोका टोल नाका सुरू झाला होता. मुजबी ते सिंगोरी अशा ३२ कोटी आणि १० कोटी रिह्याबिटेशन अशा १३ किलोमीटर रस्ता आणि एक ब्रीज असे काम या कंपनीने केले आहे. २००१ पासून सुरू असलेल्या या टोल नाक्याला अखेर २८ सप्टेंबर २०१३ रोजी बंद करण्यात आल्याची माहिती आहे.