यवतमाळ : तारुण्यात एक लग्न झाले असताना निवृत्तीनंतर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणे अनेकांसाठी अडचणीचे ठरू शकते. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एक, दोन नव्हे तर तब्बल १४ जोडपी निवृत्तीचे आयुष्य जगत असताना लग्नबंधनात अडकली. विशेष म्हणजे, या सर्वांनी आपले मुलं, मुली, सुना, जावई आणि नातवंडांच्या उपस्थितीत सामूहिक विवाह मेळाव्यात आपल्या जोडीदाराच्या गळ्यात हार टाकला. महागावात झालेल्या या सामूहिक मेळाव्यातील लग्नाची गोष्ट सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा