वर्धा : शहरातील भटक्या श्वानांच्या त्रासाची चर्चा होते. पण ग्रामीण भाग या कुत्र्यांनी किती त्रस्त आहे याची दखलही घेतल्या जात नाही. अशी एक चटका लावणारी घटना पुढे आली आहे.

करंजी येथील डॉ. प्रकाश नागपुरे यांच्या शेतात गुरांसाठी कोठा बांधण्यात आला आहे. रात्री बाराच्या सुमारास सहा श्वानांच्या टोळीने त्या ठिकाणी हल्ला केला. गाईच्या कालवडीचे लचके तोडले. त्यात तिचा मृत्यू झाला. यावेळी शेतातील काहींनी आरडाओरड केली. ते त्यावेळी गाडीवर असल्याने स्वतः मदत करू शकले नाही, पण गोंधळ झाल्याने श्वान पळून गेले. पण जाता जाता ते फडशा पाडून गेले.

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!
Ganesha in Sangli, loudspeakers, processions,
सांगलीत गणेशाचे थाटात आगमन; ध्वनिक्षेपकांच्या भिंती, ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुका
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
Afghanistan Taliban Rules For Women
Afghanistan Taliban Rules For Women : आता स्त्रियांच्या आवाजावरही बंदी, तालिबानच्या नव्या फतव्यात महिलांवर जाचक निर्बंध!

हेही वाचा – गोवंश तस्‍करी; बाहेरून कुलर आत जनावरे कोंबलेली

या भटक्या कुत्र्यांचे करायचे काय? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. शहरात ज्या प्रकारे बेवारस कुत्र्यांचे नियोजन होते, तसे गावात उपाय का होत नाही? असा सवाल केला जात आहे