नागपूर : नागरिकांना सरकारी कामांसाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नये म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने लोकसेवा हक्क कायद्या लागू केला. त्यानुसार नागरिकांची कामे कालमर्यादेत पूर्ण करणे बंधनकारक आहेत. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच नागरिकांची अनेक कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. आता याच कामासाठी राज्य शासन ‘सेवा पंधरवडा’ सुरू केला आहे. मात्र, सेवा हक्क कायदा असताना या पंधरवड्याचे औचित्य काय? असा सवाल केला जात आहे. दुसरीकडे या निमित्ताने सत्ताधारी भाजप स्वतंत्र शिबीर आयोजित करून राजकीय लाभ उठवत असल्याने त्यावरही टीका होऊ लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा