नागपूर : बहेलिया शिकाऱ्यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या वनखात्याला आव्हान दिले. मात्र, वाघ शिकार प्रकरणाच्या तपास यंत्रणेतील त्रुटी वारंवार बहेलियांना संधी देत आहे. वाघांच्या शिकाऱ्यांच्या विरोधात ‘ऐतिहासिक निर्णय’ असतानासुद्धा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचा वापर केला नाही. त्यामुळे याच शिकाऱ्यांनी आताही राज्यात येऊन वाघांच्या शिकारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यात २०१३ मध्ये वाघांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. त्यावेळी अमरावती आणि नागपूर येथील तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी आरोपी शिकाऱ्यांच्या ‘जबाब’च्या(स्टेटमेंट) आधारावर वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल १८ ते १९ ठिकाणी प्राथमिक गुन्हे दाखल केले. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वाघ हा अनुसूची एकमध्ये येणारा वन्यप्राणी असल्याने वाघाच्या शिकार प्रकरणात जामीन होता कामा नये.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा