अमरावती : येथील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून ३१ मार्च २०२४ पासून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर अमरावतीत आनंद व्यक्त केला जात आहे.अमरावती विमानतळावर नुकतीच ‘एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ अर्थात ‘पीएपीआय’ चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) परवानगी मागण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा