चंद्रपूर: गेल्या काही दिवसांत पावसामुळे रस्त्यांची पोलखोल झाली आहे, ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे रोज गंभीर किरकोळ अपघात होत आहेत, तर यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून प्रशासनाला जाग येण्यासाठी वारंवार मनसेकडून अभिनव आंदोलन करीत रस्त्यांचे काम करण्यास भाग पाडले, परंतु प्रत्येक वर्षी आंदोलन केल्यावरच जाग येतो याचा आक्रोश करीत बुधवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यकारी अभियंता कार्यालयात आंदोलन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा