नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. राजकीय नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करते आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा