‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी व्हावी यासाठी शहरात जनजागृतीसाठी निघालेल्या भाजपच्या प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली आहे. यासंदर्भात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून प्रचार रथावर झालेल्या हल्ल्याचा शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनांशी संबंध आहे का, याचा तपास देखील पोलिसांनी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा