गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यभरात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली असताना गडचिरोलीतदेखील तेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमधील तीन नाराज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला ऐन निवडणुकीत बळ मिळाल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात असले तरी स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. पक्षात आलेल्या या आयारामांमुळे आपले भविष्यातील राजकारण धोक्यात आल्याची कुजबुज या नेत्यांच्या गोटात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा