गडचिरोली : नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच्या परिस्थितीत मागील पाच वर्षात बराच बदल झाला. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारत विकासकामांसोबत नक्षलवादावर अंकुश लावले. लोहखाणीमुळे लाखो कोटींची गुंतवणूक दारावर येऊन ठेपली आहे. यासाठी राजकीय बळ देणे सरकारला अपरिहार्य असल्याने गडचिरोलीला मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा