महाविकास आघाडीची छ.संभाजीनगर येथे रविवारी झालेली सभा ही शिल्लक सेनेची बोंबाबोंब सभा होती, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली. सभेच्या मंचावर बसलेले सर्व नेते हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासाठी काहीच केले नाही. ४० हजार कोटीच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत खोळंबा घातला. मराठवाडा वैधानिक मंडळाचे पुनर्गठन केले नाही. त्यावेळी अजित पवार काय म्हणाले होते ते महाराष्ट्राला माहिती आहे.

हेही वाचा >>> धामणगाव बढे येथे शिंदे सेनेला खिंडार, माजी सरपंचासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

Aditya Thackeray demands that salaries of municipal workers and employees should be paid within stipulated time
महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचे पगार विहित वेळेत द्यावे, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा

संभाजीनगर नामकरणाचा अधिकार केंद्र सरकारला होता. याबाबतचा प्रस्ताव मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविला, तो मोदीजींच्या सरकारने मान्य केला. असे बावनकुळे म्हणाले. अशोक चव्हाण भाजपात येणार का? या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे म्हणाले, येत्या काळात अनेक नेते भाजपात येणार आहेत. त्त्यात पुण्यातील ठाकरे गटातील काही नेत्यांचा समावेश असेल.. दंगली घडविणे हा आमचा स्वभाव नाही त्याची गरजही आम्हाला नाही, ही केवळ बोंबाबोंब आहे, असेही ते म्हणाले.