बुलढाणा : खामगाव येथील न्यायालयाने शेतकऱ्याला न्याय देणारा आणि खत उत्पादक कंपन्यांना जरब बसविणारा निकाल दिला आहे. मिश्र खतामध्ये भेसळ आढल्याने कृषीदेव खत कारखान्याचे मॅनेजर पी व्ही देशमुख व कृषी केंद्र वरंवट बकालचे नंदकिशोर राठी यांना २ वर्षाचा साधा कारा दंड वास व १० हजार रूपये अशी शिक्षा खामगाव न्यायालयाने सुनावली आहे. या निकालाचे कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यातून स्वागत करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा