नागपूर : तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर हिसंक आंदोलन पेटले. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. नागपुरातही अनेक ठिकाणी आंदोलने झालीत. अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा खटला आता तब्बल ३८ वर्षांनंंतर चालवण्यात येत आहे.

हेही वाचा – श्रीरामाच्या पुतळ्याला तिरंगा अर्पण, हाती दिले संविधान; नाशकातील वेदोक्त प्रकरणाचा अभिनव निषेध

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
Jagdish Tytler indicted after 40 years in anti-Sikh riots case
शीखविरोधी दंगलप्रकरणी जगदीश टायटलर यांच्यावर ४० वर्षांनी दोषारोप… काय होते प्रकरण?
Former NCP corporator Vanraj Andekar,
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू
Power contract workers union hunger strike postponed
ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा

हेही वाचा – वादाचे दुसरे नाव काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे!

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नागपुरात शहर काँग्रेस, तसेच युवक काँग्रेसने आंदोलन केले. आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात युवक काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष, माजी आमदार अशोक धवड, माजी आमदार यशवंत बाजीराव, सुधाकर तिडके, चंदू रहाटे, नरेंद्र इंगळे, गिरीश ढाले आणि विनोद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण हा खटला अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता त्यावर सुनावणी होत आहे. रहाटे, ढाले आणि वल्ली यांचे निधन झाले आहे. धवड, बाजीराव, तिडके आणि इंगळे यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीला १ एप्रिल २०२३ ला सुरुवात झाली आहे. पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.