नागपूर : तलाठी भरती घोटाळा आणि इतर नोकर भरतीमधील पेपरफुटीबाबत  वारंवार निवेदने देऊन आणि विनंत्या करूनही सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सर्व घोटाळय़ांचा विशेष चौकशी समितीद्वारे तपास करावा व चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.  गेल्या वर्षी ७५ हजार पदांची भरती सरकारने जाहीर केली.  परीक्षेसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली. मात्र, राज्यात झालेल्या बहुतांश नोकरभरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप  समितीने केला आहे.

school president secretary arrested after 44 days in badlapur sexual assault case
बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिव अखेर अटकेत; ४४ दिवसांनी आरोपींना बेड्या, परिमंडळ ४ पोलिसांची कारवाई
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra facing financial pressure due to new schemes
नवीन योजनांचा राज्याच्या तिजोरीवर भार ;वित्त विभागाच्या नकारानंतरही १,७०० कोटी रुपयांच्या क्रीडा संकुलांना मंजुरी
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
woman of Chandrapur cheated, Online share purchase,
ऑनलाईन शेअर्स खरेदी : चंद्रपूरच्या उच्चशिक्षित महिलेची ७४.५० लाखांनी फसवणूक
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
2 crore fraud with company, fake invoices fraud,
मुंबई : बनावट पावत्यांद्वारे कंपनीची पावणेदोन कोटींची फसवणूक
12 lakh fraud by cyber thieves Pune news
मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक