घुग्घुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भूस्खलनामुळे गजानन मडावी यांचे घर ६० ते ७० फूट खोल जमिनीत गाडले गेल्यानंतर परिसरातील इतरही घरांना धोका निर्माण झाला आहे. भविष्यात जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने येथील १६० घरे तत्काळ रिकामी करून या कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. स्थलांतरित कुटुंबांना घरभाडे व दैनंदिन गरजा भागवण्यासाठी निधी द्यावा, असे निर्देश प्रशासनाने वेकोलिला दिले आहे. तज्ज्ञ समितीच्या संयुक्त पथकाकडून या परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण व कारणमीमांसा तपासण्याचे काम सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा