चंद्रपूर : राज्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात पोस्टल मतदानात काँग्रेस उमेदवार मतमोजणीत आघाडीवर होते. मात्र, ईव्हीएमवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. ईव्हीएम मध्ये शंभर टक्के घोळ आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सहाही मतदार संघात भाजप उमेदवारांनी बाऊंसर लावून पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत केला. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठरावही काँग्रेसच्या समीक्षा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती धोटे यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा