चंद्रपूर: तेवीस वर्षापासून रखडलेल्या दींडोरा बॅरेज प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी येथे पून्हा आंदोलन सुरू झाले आहे. दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने २८ फेब्रुवारी २०२५ बेमुदत आंदोलनासाठी जवळपास दोनशे प्रकल्पग्रस्त पोहचले. प्रशासनाने त्यांना स्थानबद्ध केले आणि सोडून दिले. दरम्यान आज सोमवार ३ मार्च रोजी पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. डॅा. अशोक उईके यांनी भेट दिली होती. प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसोबत १८ फेब्रुवारील २०२५ ला जलसंपदा मंत्र्याकडे बैठक बार पडली. परंतु सकारात्मक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता पून्हा आंदोलन चिघळणार असेच चित्र दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा