चंद्रपूर: शहरात अमृत पाणी पुरवठा अभियान राबविण्यात आले. त्यावर सुमारे ४०० कोटीहून अधिक रुपये खर्च झाले. आता अमृत २.० अभियानांतर्गत चंद्रपूर महापालिकेला २७०.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात नुकताच शासन निर्णय जारी केला असून, यापूर्वीच्या अमृत योजनेतील प्रलंबित कामे या निधीतून पूर्ण करण्यात येणार आहेत. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीनंतर या अभियानाचा निधी येईल, यावर नजर ठेवून असलेल्या अनेक भावी नगरसेवकांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा