चंद्रपूर : शहराची जीवनवाहिनी इरई आणि झरपट या दोन नद्यांना प्रदूषणापासून मुक्ती मिळावी यासाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहरातील पूर आणि नद्या प्रदूषणासाठी वेकोलि जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आता वेकोलि चंद्रपूर विभागाच्यावतीने न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारच्या सर्व यंत्रणांचे आरोप बिनबुडाचे ठरवून, वेकोलिला जबाबदार धरणे हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा