नागपूर : कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते येईल यापेक्षा महाराष्ट्र नंबर एकवर कसा राहील याला आमची प्राथमिकता राहणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांवर त्यांच्या आमदारांचा विश्वास आहे. राज्यातील हे नवसमीकरण महायुतीच आहे, महाविकास आघाडीचे नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. राजकारणामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आले तर विकास करणे सोपे जाते. शेवटी देशहीतासाठी काही निर्णय घ्यावे लागतात.सरकारमधील तीनही प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कार्यक्षम नेते आहेत. घरी बसून काम करणार नाही त्यामुळे कोणते खाते कोणाला मिळते यापेक्षा सरकार मजबुतीने चालवणे जास्त महत्त्वाचे आहे. पालकमंत्री पद कोणाला कोणते द्यावे याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.

Budget, BJP, Democracy, Constitution,
समोरच्या बाकावरून : ओसाडगावची हाळी…!
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
Income Tax
Income Tax : “वर्षाला ६० लाख रुपयांपेक्षा कमी कमावणारे सर्व गरीब, कारण ७० टक्के पगार तर…” तंत्रज्ञाची पोस्ट व्हायरल
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
Budget 2025 Is By The People, For The People, Says FM nirmala sitharaman
अर्थसंकल्प केवळ लोकांचा, लोकांसाठी – सीतारामन; मोदी यांच्या आग्रहामुळेच करकपात केल्याची माहिती
union budget 2025
अग्रलेख: ‘मधुबनी’में लोकशाही…
Story img Loader