अमरावती : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातील पाककृतीमध्ये बदल करण्यात आला असून नवीन पाककृतीमधील पर्यायी असलेल्या गोड खिचडीतील साखर व अंडापुलावसाठी अंडी खरेदीत लोकसहभाग म्हणून शिक्षकांना गावात माधुकरी मागावी लागणार आहे.त्यामुळे आता ‘आचार्य नव्हे आचारी, गावात मागतो माधुकरी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा