नागपूर : इ.स. १७३० साली राजस्थानमधील बिश्नोई लोकांनी वृक्ष वाचवण्यासाठी प्राण्यांचे बलिदान केले. या बलिदानातूनच प्रेरणा घेत १९७३ साली एक मोठी चळवळ उभी झाली, जी जगभर ‘चिपको आंदोलन’ म्हणून ओळखली गेली. ही चळवळसुद्धा झाडांना वाचवण्यासाठीच झाली आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपराजधानीत ही चळवळ सुरू झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा