गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहिता लागू झाली आहे. सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या. त्यातील पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमूर जागेचा समावेश आहे. परंतु जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात सापडले असून महायुतीतील दोन्ही पक्ष उमेदवारी आपल्याच नेत्याला मिळणार, असा दावा करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा