चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत ११.६५ कोटी रुपये निधी मंजूर केला. मात्र हा संपूर्ण निधी पालकमंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या बल्लारपूर मतदारसंघासाठीच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य पाच विधानसभा मतदारसंघाला, तसेच आदिवासी बहुल दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे दिसते. त्यामुळे पालकमंत्री हे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदार संघाचे? याविषयी जिल्ह्यातील जनता संभ्रमित आहे, असा सवाल चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा